"आपल्या" लोकांसाठी केलेला त्याग आणि adjustment कधीकधी फक्त एक 'नकाराने' त्यांच्या आठवनीतुन delete करतात... खुप राग येतो...आणि तेव्हा वाटत "एकट असतो तेच बर असते"
हा प्रश्न न राहवुन स्वतःला विचारला जातो. काय मिळते हे सगळे करून??
हे सगळे कशासाठी??
हो..खुप विचार करून हेच उत्तर मिळाल....
लहाणपनापासुन पुस्तकात 'माणुस हा समाजशील प्राणी आहे' वगैरे शिकलोय..सुरक्षिततेसाठि वगैरे म्हणून आपण सोबत राहतो..एकटे पडु म्हणुन कधीकधी आपन चुकीच्या गोष्टिन्नापण support करतो आणि आपल्या स्वताशि खोट बोलतो..वेळ देत नाहीस्वताला..आणि जेव्हा मनस्ताप शिवाय काहीच मिळत नाहिये अस कळाल्यावर फक्त मोजकिच पण चांगली मानस हवीत अस वाटते...!